निवडणुका जवळ आल्या की नेतेमंडळींना कार्यकर्त्यांची आठवण होते. एरवी आपली सत्ता केवळ स्वकीयांच्या भल्यासाठी वापरणारी नेतेमंडळी निवडणुकीची चाहूल लागताच वाट चुकवून कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी निमित्त शोधत असतात. ...
गुरुवारी नागपूर-हैदराबाद महामार्गावर तेलंगणातील पिंपरवाडा टोल प्लाझावर नागपूरवरून आलेल्या एका वाहनाची तपासणी केली असता त्यात १८ लाखांची रोकड आढळून आली. ...
संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, या मागणीसाठी वणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. मात्र प्रशासनाने अद्याप या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही. ...
वेकोलिच्या बंद असलेल्या कोळसा खाणींमध्ये पडून असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या भंगारावर चोरट्यांची पुन्हा एकदा नजर पडली आहे. बुधवारी वणी पोलिसांनी जत्रा मैदान परिसरातून जप्त केलेले अडीच लाख रूपये किंमतीचे भंगार हे वेकोलितीलच असावे, अशी शंका व्यक्त केली ज ...
राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. त्याचे सरकारकडून सर्वत्र कौतुक व उत्सव केला जात असताना यवतमाळात मात्र काँग्रेसने बुधवार ३१ आॅक्टोबर हा ‘निषेधासन’ दिन म्हणून पाळला. ...
उन्हाळ्यात यवतमाळकरांना पाणी पाजण्याच्या नादात ३०२ कोटींची ‘अमृत’ योजना फसली. चाचणीतच चार ठिकाणी पाईपच्या ठिकऱ्या उडाल्या. आता नवीन पाईप टाकण्याचेही वांदे सुरू आहे. ...
राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. सरकारकडून सर्वत्र कौतुक व उत्सव केला जात असताना यवतमाळात मात्र काँग्रेसने बुधवार ३१ आॅक्टोबर हा ‘निषेधासन’ दिन म्हणून पाळला. ...
राज्य शासनाने प्रचंड अभ्यास केल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती घोषित केली. मात्र दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर करताना दिग्रस तालुका वगळण्यात आला. या उपेक्षेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील नागरिक संतापले आहे. ...