प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला. ...
त्याच्याजवळ बुद्धिमत्ता आहे, शिकण्याची धडपड आहे. फक्त राहण्यासाठी खोली नव्हती. वसतिगृहाच्या नियमात तो बसला नव्हता. म्हणून ऐन बारावीच्या वर्षात तो मंदिरात राहून शिकला. त्याची व्यथा ‘लोकमत’ने समाजापुढे मांडल्यावर शासनाने त्याची दखल घेतली असून जीआर निर् ...
नरभक्षी वाघिणीचा बंदोबस्त १५ दिवसात करा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे. त्यांनी वाघग्रस्त भागातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर दिला. ...
नगरपरिषदेच्यावतीने दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व ग्लोबल रिच स्कील ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. मंगळवारी दुपारी झालेल्या या मेळाव्यात ७०० लाभार ...
वाघाच्या दहशतीने हादरलेल्या भागात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, असा आदेश ऊर्जा विभागाने बुधवारी जारी केला आहे. याबाबतचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीने ऊर्जा विभागाकडे पाठविला होता. ...