३१ डिसेंबरच्या रात्री मावळत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत जिल्हाभर सर्वांनीच साजरे केले. या ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले गेले होते. कुणी सामूहिक तर कुणी थंडीमुळे घरातच थर्टी फर्स्ट साजरे केले. परंतु निरोप ...
शासनाला महसूल गोळा करून देणाऱ्या प्रमुख तीन खात्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा समावेश होतो. विकासासाठी लागणारा निधी राजकोषात टाकण्याची जबाबदारी या विभागावर आहे. अर्थातच हा राजकोष भरण्यासाठी दारू विक्री व खरेदीदार यांचा हातभार लागतो. जिल्ह्यात ...
तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची बदली झाल्यानंतर अद्यापही हे पद भरले गेले नाही. या पदाचा प्रभार माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. त्यानंतर या विभागातील उपशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाले. ही दोन पदेही अद्याप रिक्तच आहे. ...
विवेकानंद सोसायटीत राहणारे शिक्षक सूर्या अजय शुक्ला यांचे बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर दोन लाख ५७ हजार ३०६ रुपयांची खरेदी केल्याचा प्रकार उघड झाला. शुक्ला यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली. त्यांच्याकडे ...
यावर्षी मान्सूनचे आगमन २० दिवस लांबले. यामुळे खरिप लागवडीचा कालावधी खोळंबला. यातून कृषी उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली. प्रत्येक पिकाच्या लागवडीसाठी ठराविक कालावधी असतो. या कालावधीच्या पुढे ठराविक पिकांची लागवड झाल्यास त्याचा उत्पादनाला फटका बसतो. ...
रस्त्याने दिवसरात्र ओव्हरलोड रेती वाहतूक केली जात आहे. रेतीची वाहने धावत आहे. रेती वाहतुकीने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. परिणामी या रस्त्यावर नेहमी अपघात घडत आहे. त्यात अनेकांना अपंगत्व आले आहे. आर्णी ही बाजारपेठ व तालुक् ...
जिल्ह्यात कीडनीचे आजार असलेले रुग्ण संख्येने अधिक आहेत. येथील बहुतांश गावातील पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण असल्याने कीडनीचा आजार बळावतो. शिवाय अतिमद्यसेवन करणाऱ्या रुग्णांनाही डायलिसीसची गरज पडते. पूर्वी डायलिसीसची व्यवस्था शासकीय रुग्णालयात नसल्याने ...
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांना बढती देण्याची शिवसैनिकांची मागणी होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून सामान्य शिवसैनिकांची इच ...
वणी वनपरिक्षेत्रातील गोडगाव (ईजासन) भागातील कक्ष क्रमांक नऊमध्ये ही घटना घडली. हल्लेखोर वाघाने शनिवारी गोडगाव येथील देवीदास विठ्ठल निब्रड यांच्या चराईसाठी जंगलात गेलेल्या गाईवर हल्ला करून तिला ठार मारले. या घटनेवरून २४ तास लोटत नाही तोच, रविवारी गोडग ...