राज्य परिवहन महामंडळाच्या उदासिन धोरणामुळे विद्यार्थी, नोकरदार तथा प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील पाचही आगारांतील वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी, एकही बस वेळेवर सुटत नसल्याचे चित्र आहे. ...
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवर महाराष्टÑ सरकार अधिनियम १९६० चे कलम ८८ अंतर्गत चौकशी करण्याबाबतच्या मागणीवर महाराष्टÑ शासन विचार करीत आहे. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. ...
शहरातील नाचणगाव मार्गावर अनेक शाळा, महाविद्यालये आहे. ग्रामीण भागातून शिकण्यासाठी मोठ्या संख्येने मुली पुलगाव शहरात येतात. या विद्यार्थिनींना बस किंवा खासगी वाहनाद्वारे प्रवास करावा लागतो. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कौटुंबिक हिंसाचारातून महिलावरील अन्याय-अत्याचार वाढत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला तक्रार निवारण कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षाकडे अकरा महिन्यात ५७३ तक्रारी आल्या. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड् ...
आमदार रवी राणा यांनी नगर परिषद इमारत बांधकाम भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी आर्वी गाठून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांचा सत्कार केला हे उल्लेखनिय. ...
शेती व्यवसाय कमी खर्चात अधिक उत्पादनाचा करण्याच्या दृष्टीकोनातून घोराड येथील तरूणांनी एकत्र येऊन अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून ३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून त्यांनी कृषी व्यवसायातून उन्नतीचा मार्ग शोधला. ...
समीर मेटांगळे हत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. मृतकाच्या समर्थकांनी शनिवारी दुपारी २.४३ वाजताच्या सुमारास आरोपींपैकी एक प्रथमेश व्होरा याच्या वडिलांच्या राधा मेडिकलवर दगडफेक करून काच फोडल्या. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...
संपूर्ण रस्त्यांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविले जातील, अशी घोषणा करीत सार्वजनिक बांधकाम विभागाला बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिले होते. निधी कमी पडणार नाही, असेही सांगितले होते; पण कंत्राटदारांची देयके अदा करण्यात आली नाहीत. ...
आजंती येथील श्रेयस पॅकेजींग इंडस्ट्रीजमध्ये (खर्डा फॅक्टरी) आकस्मिकरित्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. यात एका महिला कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. ...