एस.टी. कर्मचारी यांचा कामगार करार तात्काळ करण्यात यावा, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्र वारी सेवाग्राम भागातील रापमच्या विभागीय कार्यालयासमोर रापमच्या कर्मचाऱ्यांनी ‘ढोल बजाओ शासन जगाओ’ आंदोलन केले. ...
जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. ...
प्रहार संस्थेच्यावतीने महाशिवरात्रीच्या दिवशी ढगाभुवन येथे सेवा प्रकल्प राबविण्यात आला. १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवस हा उपक्रम प्रहार संघटनेचे अध्यक्ष प्रा.मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष तुरक, प्रा. रवींद्र गुजरकर यांनी राबविला ...
स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे कायम नोकऱ्या, ग्रॅज्युटी, सुट्या व आदी सुविधा लागू केल्या. खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. १९९१ नंतर काँग्रेस सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्विकार करून नोकऱ्यांची समाप्ती केली. पेन्शन बंद ...
अवकाळी पाऊस व गारपिटीने बेघर झालेल्या पिंपळझरी येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन समस्या जाणुन घेतल्या. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह १४ फेब्रुवारीला दिलेल्या भेटीत येथील पीडितांसोबत संवाद साधुन त्यांनी अडचणी जाणून घेतल्या. ...
महाराष्ट्राची भूमी ही किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, कोरीव बांधकाम यांनी संपन्न आहे. ही महाराष्ट्राची ही संपदा कायम राहण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेतला. ...
तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर नाकेबंदी करीत जिल्हा दारुबंदी पथकाने चंद्रपुरकडे जाणारा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत देशी दारूच्या ३० पेट्यांसह वाहन असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
सेलू तालुक्यांतर्गत येणाऱ्या आमगाव मार्गावर एकाच ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले तर तीन जण किरकोळ जखमी झाले. दोन्ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडल्या. ...
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील काही तरतुदी अन्यायकारक आहेत. त्यामुळे जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४८ (७) क ४८ (८) (१) सन २०१५ महाराष्ट्र अध्यादेश क्र. १२ दि. १२ जुन २०१५ व दिनांक १२ जानेवारी २०१८ मध्ये दुरुस्ती करण्यात यावी, .... ...
तालुक्यातील सोनेगाव (आबाजी) या गावातून माझे व्यक्तिमत्व विकसीत झाले. वडिलोपार्जित गाव म्हणून माझ्या लहान मनावर संस्कार झाले. सामाजिक व राजकीय धडे येथेच आपल्याला मिळाले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम पर्यटन,...... ...