शैक्षणिक जीवनात महत्त्वाची असलेल्या बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७८३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार असून ४८ परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आलेले आहेत. ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. शिवाय कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडी बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला. ...
जय शिवाजी.. जय भवानी... जिजाऊंचा जयजयकार अन् ढोल ताशांचा निनाद.. सोबत फटाक्यांची आतषबाजी.. रस्त्यांनी मिरवणूका, सर्वत्र भगवे झेंडे व पताका. निमित्त होते रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (तारखेनुसार). सोमवारी दिवसभर वर्धेतील शिवभक्तां ...
पाकिस्तानातून फोफावलेला दहशतवाद भारताला बाधा पोहचवित आहे. यावर वारंवार नियंत्रण मिळविणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सर्जीकल स्ट्राईक सारख्या मोहीम राबविल्यास दहशतवादाला ब्रेक लागतो, असे प्रतिपादन ले. जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केले. ...
महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यात सेवानिवृत्तीची मर्यादा पाच वर्षांनी कमी केल्याने वर्धा जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात आल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी दिली. ...
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये नाफेड पीएसएस अंतर्गत तूर खरेदीचा शुभारंभ समितीचे सभापती हिम्मत चतुर यांच्या हस्ते करण्यात आला. ...
तालुक्यातील किन्हाळा येथील शेतकरी जनार्धन बोबडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी शेतकरी जनार्धन यांचे अवयवदान केल्याने चौघांना जीवनदान मिळाले आहे. ...
आॅनलाईन लोकमतवर्धा : आधीच मेटाकुटीस आलेल्या ेशेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात वनक्षेत्र अधिक असल्याने श्वापदांचे हल्ले नित्याचे झाले आहेत. मागील नऊ महिन्यांत जिल्ह्यात ३२ शेतकरी, शेतमजुरांवर श्वापदांनी हल्ले केले ...