येथील बसस्थानकाचे सध्या नुतणीकरणाचे काम सध्या जोरात आहे. बसस्थानकाच्या परिसरात गत ४० वर्षांपासून असलेली दुकाने तातडीने हटवावी असा आदेश परिवहन मंडळाने काढलेला आहे. ...
शासनाने चण्याची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. सध्या जिल्ह्याची शेतमाल खरेदी यंत्रणा तूर खरेदीत व्यस्त आहे. या तूर खरेदीतच जिल्ह्यातील गोदाम फुल्ल झाल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा, असा प्रश्न पणन महास ...
रासायनिक खते, फवारण्यांच्या भडीमारामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. परिणामी, शेतमालाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत असून पिकांवरील रोगांची संख्या वाढीस लागली आहे. ...
पाठीवर ४० किलोचे वजन घेऊन ८ अंश तापमानात चढाई सुरू झाली. थंडी, वादळ यांचा सामना करीत ७ दिवसांच्या चढाईनंतर आम्ही शिखरावर पोहोचलो. तेथे तापमान होते, उणे ४० अंश सेंटीग्रेड! अंगात त्राण नाही. ...
जिल्ह्यात प्रशासनाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या पांदण रस्ते विकास योजनेची आता राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ही योजना राज्याच्या विविध जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
एखादा व्यवसाय सुरू करताना त्यासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान, यंत्रसामग्री, विक्रीकरिता बाजारपेठ, आवश्यक बाबींचे व्यवस्थापन या बाबींची सविस्तर माहिती असणे गरजेचे असते, .... ...
हेल्पिंग हार्ट चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात येते. या अंतर्गत आर्वी आणि जाम शाखेतील महिलांना कापडी पिशवी निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. ...
तालुक्यातील तास येथील साहेबराव धोटे यांच्या घराला अचानक आग लागली. यात गोठ्यातील ३० क्विंटल कापूस जळून भस्मसात झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...