जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील २० टक्के निधीतून ३० टक्के वाटा समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय महिलांसाठी विशेष योजना राबविण्याकरिता राखीव ठेवणे अनिवार्य आहे. ...
राष्ट्रीय कीटकजन्य व जलजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागरण मोहिमेत उत्कृष्ट सहभाग घेतलेल्या भजन मंडळ, युवा मंडळ, बचत गट व आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. ...
साधारण होळी सणानंतर उन्ह तळपण्यास सुरुवात होते; पण आता फेबु्रवारी महिन्यातच कडक उन्ह तापू लागले आहे. सध्या पारा ३९-४० अंशांवर गेला असून तो वाढतीवरच राहणार आहे. ...
महावितरणद्वारे पथदिव्यांसाठी नगर पालिका, नगर पंचायती, ग्रामपंचायती यांना वीज पुरवठा केला जातो. याची देयके संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना अदा करावी लागतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंत्रज्ञानाने श्रीमंत होणारे जग २१ व्या शतकात नैसर्गिक संसाधनांनी गरीब होत आहे. जलस्त्रोत मृत होत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावत असताना ६० टक्के पाण्याचा दररोज अपव्यय होत आहे. ही जलसंकटाची नांदी आहे. यावर रेन हार्वेस्टींग ह ...