Wardha news जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, एकाच रात्री दोन औषधी दुकाने आणि कृषी केंद्रात चोरी करून रोख लंपास केल्याने संचारबंदीतही चोरटे सुसाट झाल्याचे दिसून येत आहे. ...
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राला लागून असलेल्या ब्राह्मणवाडा या गावातील शेतपिकाचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने गावातील ... ...
Wardha news कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने घेतलेला संचारबंदी, जमावबंदीच्या निर्णय योग्य जरी असला तरी, या निर्णयाचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला असून, त्यांना मातीमोल भावात भाजीपाला विकावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ...
Wardha news आर्वी तालुक्यातील दौलतपूर येथील युवा शेतकरी सुरेश वसंत कदम याने जानेवारीच्या ३१ तारखेला सोयाबीन लावले आणि केवळ दोन एकरांत सोयाबीनचे १८ क्विंटल उत्पादन घेतले. ...
कोरोनाकाळात येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची व्यवस्था नसल्याने ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णांना गंभीर अवस्थेत जिल्ह्याच्या ठिकाणी हलविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथील सुविधांअभावी कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोष ...
वर्धा येथे मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पाच स्मशानशेड तर चार स्मशानओटे आहेत. मे, २०२० ते ७ मे, २०२१ या कालावधीत वर्धा येथील कोविड स्मशानभूमीत तब्बल १ हजार ३८२ मृत कोविडबाधितांवर अंत्यसंस्कार कर ...