amba kaju madat हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. ...
गेल्या काही दशकांत वाढत्या तापमान, अनियमित पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. भारतामध्येही, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये, दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाई वारंवार येत आहेत. ...
- शहरी भागातील तापमान ग्रामीण भागाच्या तुलनेत जास्त; पावसाळ्यात शहरात पाणी साचून रस्ते 'चोकअप' होण्याचे प्रकार वाढले; रात्री जमिनीतून निघणाऱ्या उष्णतेने नागरिकांचा जीव धोक्यात ...
Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानाचा अनोखा खेळ सुरू असून एकाच वेळी उष्णतेची लाट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तापमान झपाट्याने वाढत असताना, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आल ...
Maharashtra Weather Update : राज्यात सध्या उष्णतेचा तडाखा वाढत असताना हवामानात बदल होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही भागांत ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाची शक्यता व्यक्त होत असली तरी बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे. ...
world meteorological day 2026 भारतात हवामान खाते व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निकषानुसार उष्णतेची लाट कशी ठरवली जाते ते सविस्तर जाणून घेऊया. ...