मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टीत प्रस्तावित केलेली दरवाढ अखेर पालिका प्रशासनाने रद्द केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ... ...
Nagpur News: मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटल्यामुळे गोंडबोरी येथील शेतकऱ्याच्या दिड एकर शेतातील हरभरा पाण्याखाली आला आहे. शेतकरी आधीच अडचणीत असताना त्यात मोखाबर्डी योजनेचा भोंगळ कारभार पुन्हा त्यांच्या जीवावर उठला आहे. ...
कुठल्याही बागायती पिकाला पाण्याच्या प्रत्येक पाळीत मध्यम ते भारी जमिनीत सुमारे ७ ते ८ सें.मी. म्हणजे टिचभर उंचीचे पाणी देणे गरजेचे असते. हलक्या जमिनीत पीक घेतलेले असल्यास पाण्याच्या प्रत्येक पाळीत केवळ ४ ते ५ सें .मी. उंचीचे पाणी द्यावे लागते. ...