आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Nagpur News: महावितरणने नवेगाव खैरी येथील ३३ केव्ही महापालिकेच्या एक्सप्रेस फीडरवर देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी २६ जूनला वीज बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर पेंच -४ चे ट्रान्सफार्मर बदलण्यातही येणार आहे. याशिवाय अमृत योजनेंतर्गत सुगतनगर येथ ...
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अधूनमधून का असेना पण जोरदार सरी कोसळत होत्या. राधानगरी, गगनबावडा व भुदरगड तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. ...
पुणे जिल्ह्यात रविवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवार सायंकाळनंतर दौंड विसर्गात वाढ होणार आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. ...
राज्यामध्ये गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर आता मान्सूनच्या खंडानंतर, महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे. त्याचे स्वरूप पूर्वमोसमी वळीव स्वरूपातील गडगडाटी पावसासारखे असण्याची शक्यता आहे. ...