असं सांगितलं जातं की, पृथ्वी कोरडी पडत आहे. एकना एक दिवस पाणी संपेल. पण खरंच असं होणार आहे का? पृथ्वीच्या आत किती पाणी आहे? वैज्ञानिकांनी याबाबत रिसर्च केला. ...
Mumbai News: पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२ पैकी एका रबरी ब्लाडर मधे शनिवारी अचानक बिघाड झाल्याने पाणी गळती सुरू झाली. याची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१ मीटर पर्यंत खाली आणण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाला भातसा धरणातून य ...
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. वाढत्या उन्हामुळे आपल्याला सातत्याने तहान लागते. बाहेरून घरात आल्यानंतर पहिली धाव ही घरातील फ्रीजजवळ जाते. घरात बसून राहावे आणि सतत गारेगार पाणी प्यावे असे प्रत्येकाला वाटते. ...
पाणी वाचविले तर पावसाळ्यापर्यंत जुन व जुलैपर्यंत पाणी पुरेसे उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज आहे. पाण्याचा अपव्यय केल्यास नोटीस बजाविण्यात येणार आहे.... ...