गेल्या काही वर्षात पुणे शहरात भाजपाला फार मोठे राजकीय यश मिळाले आहे..हे यश आरपीआय बरोबर युती झाल्यामुळेच मिळाले असा आरपीआय कार्यकर्त्यांचा दावा आहे. ...
विधानसभा निवडणुका तोंडावर असून निवडणूक विभागाकडून येत्या आठ दहा दिवसात निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राजकीय वातावरण आता तापायला लागले आहे. तर निवडणूक विभागाने सुध्दा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. ...
मतदार संघातील प्रत्येक तालुका मुख्यालय, गावखेड्यात बॅनर, पोस्टर्स आदींवर हे इच्छुक उमेदवार झळकत आहे. सणांच्या शुभेच्छांसह कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्याने मतदारांना उपकृत करण्याची एकही संधी सोडण्यास हे उमेदवार विसरत नाही. ...
भाजपच्या वतीने नुकत्याच संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ठाण्यावरून आमदार संजय केळकर निरीक्षक म्हणून आले होते. त्यांनी चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. हिंगणघाटमध्ये विद्यमान आमदार समीर कुणावार यांच्याशिवाय भाजपा ...
परतूर आणि मंठा तालुक्यात कॅबिनेट मंत्री असतानाही पाहिजे, तसा विकास झालेले नाही. आजही पाणी, रस्ते, आरोग्य यांचा अनुशेष कायम आहे, त्यामुळे जनतेने आता युती सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी केले. ...