निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, नसता कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला. ...
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवलेला आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाची तसेच मतदाराच्या आकडेवारीविषयीची माहिती दिली. ...