पालेभाज्या खायच्या म्हटल्यावर लहानांसोबत मोठ्यांच्याही कपाळावर आठ्या पडतात. पण आरोग्य टिकवण्यासाठी पालेभाजी खाणे अतिशय गरजेचे आहे. विशेषतः प्रत्येक ऋतूनुसार बाजारात येणाऱ्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे अनेक आजार दूर होऊ शकतात. ...
कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी आणि लागवड ज्ञान देणे एवढ्यावरच न थांबता शेतात पिकवलेला माल योग्य भावात विकण्याचे कौशल्य ही शिकण्याचे कसब कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाने निर्माण केले आहे. व ...