शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कापुस, कडधान्य पिके, तेलबिया पिके व भाजीपाला तसेच ऊस पिकावर मर, मुळकुज, खोडकुज, मुळावरील गाठीचा रोग इ. अनेक प्रकारचे रोग आढळून येतात. ...
Farmer Success Story : पारंपरिक शेती सोडून नव्या विचारात उडी घेतल्यास यश नक्की मिळतं, हे परभणी जिल्ह्यातील तुषार देशमुख यांनी कोथिंबिरीच्या शेतीतून दाखवून दिलं. अवघ्या ३० गुंठ्यात त्यांनी ७५ क्विंटल उत्पादन घेत चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं. सेंद्र ...
रानभाज्या हा आहार संस्कृतीचा एक भाग आहे. मात्र, जंगलांचा ऱ्हास होऊ लागल्याने ही आरोग्यदायी संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे आता रानभाज्यांच्या संरक्षण व संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे. ...
Ranbhajya पावसाळ्यात विशेषतः अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी असतात. ...
vatana bajar bhav गेल्या १५ दिवसात सतत झालेल्या पावसामुळे भाजीपाला लोकांना काढता आला नाही, त्यामुळे पुरवठा कमी झाला आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. ...