राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील प्रमुख धरणांमधील गाळ व वाळू प्रायोगिक तत्वावर काढून शेतकऱ्यांना मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...
निर्णयातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे धरणांमधून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
Ujani Dam Water Level सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायी ठरलेले उजनी धरण यंदाही मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मृत साठ्यात गेले आहे. ...
राज्यातील धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी झाली. यासाठी तंत्रज्ञानाच्या साह्याने धरणांचे सर्व्हेक्षण करुन गाळ काढण्याचे नियोजन केले जाणार आहे. ...
कुरनूर धरणातून बोरी नदीद्वारे काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता. धरण निम्म्यावर आले असताना येणारे उजनीचे पाणी लाखमोलाचे ठरणार आहे. ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० टीएमसी अधिक पाणीसाठा असला तरी यंदा मान्सून कमी पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्ट अखेर काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या असल्याचे मुख्य अभियं ...