आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गेल्या काही वर्षांपासून 'तारक मेहता...'ची टीम नवीन दयाबेनच्या शोधात आहे. मात्र, अद्याप त्यांना दयाबेन मिळालेली नाही. याबाबत आता असित मोदी यांनी प्रतिक्रिया देत मालिकेत लवकरच दयाबेन दिसणार असल्याचं म्हटलं आहे. ...
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेने १ हजार भागांचा टप्पा पार केला आहे. या निमित्ताने मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने पोस्ट शेअर केली आहे. ...
सुशांतबद्दल तेव्हा काही कलाकार व्यक्त होत होते. तर काही जण फक्त लाईमलाईटसाठी बोलत असल्याचाही आरोप झाला. असाच आरोप एका अभिनेत्रीवर करण्यात आला होता. ...