गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या माल वाहतूकदारांच्या संपामुळे जिल्ह्यातून देशभरात जाणाऱ्या हजारो टन साखरेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल मंदावली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दूध, पेट् ...
देशव्यापी मालवाहतूक चक्काजाम आंंदोलनाचा परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सलग चौथ्या दिवशी संप सुरू राहिल्याने फळ-भाजीपाला, धान्य आवक थंडावली असून येत्या दोन दिवसांत संप न मिटल्यास भाववाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
मोठ्या वाहनांच्या आरटीओ पासिंगसाठी आवश्यक असणारा ब्रेक टेस्ट ट्रॅक पुणे-बेंगलोर महामार्गावर वर्ये (ता. सातारा) गावाच्या हद्दीत करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी अडीच हेक्टर जागा उपलब्ध होणे आवश्यक असून जागा मागणीचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ...
विहितगावनाक्यावरील चौफुलीवर छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. तसेच सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी परिसरातील रहिवासी व वाहनधारकांनी केली आहे. ...
डिझेल दरवाढ रद्द व्हावी, यासह अन्य न्याय्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उजळाईवाडीजवळील मयूर पेट्रोल पंपालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दीड तास वाहतूक रोखून धरत ‘चक्का जाम‘ आंदोलन केले. ...
वाहतूककोंडीचा अनुभव पुणेकरांना नवीन नाही. पाऊस असो किंवा रणरणत ऊन असो पुण्यात वाहतूककोंडी नित्याची आहे. याच वाहतूक कोंडीचा फटका अनेक सेलिब्रेटींनाही बसला आहे. ...
खड्डयांच्या बळींमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात संतापाची भावना आहे. त्यातच गेले आठवडाभर विविध कारणांमुळे कल्याणमध्ये दिवसंरात्र वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त कल्याणकरांनी कोणाकोणाला जबाबदार धरायचे असा सवाल करत हतबलता व्यक् ...