होय, स्वरदाने मुंबईत तिचं स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. तिने सोशल मीडियावर घराचे फोटो आणि खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. ...
Arvind Dhanu : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेमुळे अरविंद धनू प्रकाशझोतात आले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी व मराठी टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. ...
मराठी सिनेसृष्टीत 'पावनखिंड' सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली. चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की मराठी प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. ...
Devmanus 2 : ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड गाजली होती. इतकी की, ही मालिका संपते ना संपते तोच या मालिकेचा दुसरा सीझन आला होता. अर्थात दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांची निराशा केली. ...