कार्यकारणीत जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्षात राबडी देवी यांच्या व्यतिरिक्त शिवानंद तिवारी आणि रघुवंश प्रसाद सिंह हे देखील राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार आहेत. तर अशफाक करीम यांना निवडणुकीच्या वर्षात कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. ...
दोघांना जुन्या दिवसांची आठवण झाली. तेजप्रताप म्हणाले की, मी मंत्री असताना येथे नेहमीच यायचो. मात्र आता बऱ्याच दिवसांनी कॅन्टीनमध्ये आलो आहे. येथील डोसा छान मिळतो, असंही ते म्हणाले. ...
लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नाव बदलून चौकीदार नरेंद्र मोदी असं केलं होतं. त्याचाच कित्ता आता चिराग पासवान गिरवत आहेत. ...
भाजपचे मंत्री विनोद सिंह, विजय सिन्हा आणि प्रेम कुमार यांनी दबक्या स्वरात नितीश कुमार यांच्या प्रस्तावावर असहमती दर्शविली. तर भाजप आमदार मिथिलेश तिवारी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह एनआरसीवर जो निर्णय घेतील, तो मान्य ...
2015 मध्ये भाजपने येथे 53 जागा जिंकल्या होत्या. तर सत्ताधारी जदयूने महाआघाडीसोबत निवडणूक लढवत 71 जागांवर विजय मिळवला होता. तर राजदने 80 आणि काँग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या. ...