T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाचं (Indian Cricket Team) ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आव्हान आता आकडेवारीवरच अवलंबून असणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ...
१९८३च्या वर्ल्ड कप संघाचे कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी टीम इंडियाच्या लाजीरवाण्या कामगिरीवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी बीसीसीआयलाही सल्ला दिला ...
उपांत्य फेरीच्या आशा बाळगण्यासाठी अफगाण, स्कॉटलॅन्ड आणि नामीबिया यांच्याविरुद्ध मोठे विजय मिळवावे लागतील. न्यूझीलंडने एक सामना गमावणे हे भारतासाठी लाभदायी असेल. ...
रोहितच्या नेतृत्वाबाबत होणार चर्चा. विराटने टी-२० तील नेतृत्व सोडण्याची आधीच घोषणा केली आहे. वन डे संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढले जाईल, असे बोलले जाते. ...
T20 World Cup 2021: पाकिस्तानकडून १० विकेट्सनं मात खाणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ७ बाद ११० धावाच करता आल्या आणि रवींद्र जडेजा ( नाबाद २६) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ...
T20 World Cup, Team India : भारतीय संघांची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी ही खरंच चिंता व्यक्त करणारी आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघातील ड्रेसिंग रुमचं वातावरण बिघडलेल्या चर्चा रंगल्या होत्याच. ...