राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेने नागपूर अधिवेशनावर, १३ ते १५ डिसेंबरपर्यंत धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात राज्यातील १ हजार ३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याची प्रमुख मागणी करणार असल्या ...
अमरावती : राज्यभरातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणा-या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेला मंगळवार, १२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...
यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचा समावेश असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेला १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांची श्रेणीनिहाय नोंद होणार आहे. ...
या परिचर्चेतून एक समर्पक उत्तर समोर आले ते असे, शाळा टिकवायच्या असतील, तर शिक्षकांना गुणवत्ता टिकविण्याशिवाय तरणोपाय नाही. परिचर्चेत शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, निवृत्त सहायक शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे, शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे प्रदेश सचिव ए ...
वेंगुर्ले तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांना द्यावयाचे मागणी पत्र निवेदनाच्या स्वरुपात तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे दिले. ...
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘मतदारयाद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण’ या कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली होती. ...
प्राथमिक शाळा पुढील वर्षी १५० व्या वर्षात पदार्पण करीत असताना डिजिटल स्कूलकडे वाटचाल करीत आहे. यानिमित्त विविध प्रकारची माहिती देणारी रंगरंगोटी केल्यामुळे प्राथमिक शाळेच्या भिंती बोलू लागल्या आहेत. ...
सेवासातत्य देताना टीईटी (टीचर एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट मुंबईतील शिक्षकांना घालण्यात आली आहे. मात्र, या अटीवर शिक्षक परिषदेने आक्षेप नोंदवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...