शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना दिवसभर शिकवत असतात. मात्र, वर्गातील ५० टक्के मुलांना न अडखळता वाचता येत नाही. स्पर्धेत टिकणारी पिढी घडवायची असेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकायचे कसे हे प्रथम शिकले पाहिजे, असे आवाहन राज्याच्या राजशिष्टाचार विभागाचे ...
या वेळी दिलेले निवेदनातून जानेवारी २०२० च्या मासिक वेतनातून कपात गटविभागाची सेवापुस्तिकेत नोंद करणे, अवघड यादीमध्ये समाविष्ट करणे, एकस्तर वेतन श्रेणी क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत देण्यात यावा, गणवेश निधी त्वरीत शाळेच्या खात्यावर जमा करणे, वैद्यकीय व प ...
राज्य शासनाने २०१० नंतर बंद केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेनंतर जिल्ह्यात ५५९ शिक्षकांची परस्पर भरती झाल्याची बाब समोर आली असून ही अनियमितता समोर येऊ नये म्हणूनच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील १ जानेवारी २०१५ पूर्वीचे महत्वपूर्ण दस्तावेज गायब केल ...
विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने बारावी आणि दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मक्लेश आंदोलनाअंतर्गत समितीच्यावतीने पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालय ते मुंबईतील मं ...