चालू गळीत हंगामात २० जानेवारीअखेर राज्यात ५६८ लाख ५७ हजार टन उसाचे गाळप झाले असून, ६० लाख ८२ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याचकाळात ते ५३ लाख १४ हजार टन इतके झाले होते. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.७० इतका, तर कोल्हापूर विभागाचा ११.८७ अस ...
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना सन २०१७-१८ चे थकीत देणे मिळावे व कामगार आयुक्तांसमोर भाडेकरू संस्था व कामगार यांच्यात करार व्हावा यासाठी वसाका कामगारांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन दुसºया दिवशीही सुरू होते. ...
लोहोणेर : वसंतदादा पाटील सहाकरी साखर कारखान्याच्या कामगारांना सन २०१७-१८ च्या थकीत वेतनासह कामगार आयुक्तांसमोर करावयाच्या करारास कारखाना चालविण्यास ... ...
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ताब्याबाबत न्यूट्रीयंटस कंपनीने दाखल केलेल्या जिल्हा न्यायालयातील याचिकेवर सुनावणी झाली. कारखान्याचा ताबा घेतल्याबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा बॅँकेला दिले आहेत. ...
ऊस बीलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना पवारवाडी (जि.बीड) आणि सावरगाव, तेलगाव येथील कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या 'रसवंती आंदोलना'ला मोठे यश आले आहे. ...
गाळप केलेल्या साखर कारखान्यांचे महसूल विभागणी सुत्रानुसार (आरएसएफ) दर काढण्याची प्रक्रिया सुलभ करावी असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज दिले. ...