आज ना उद्या वसतिगृहात पुन्हा परत येणे होईल या आशेवर विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे, तसेच अनेक साहित्य वसतिगृहातच ठेवले होते. मात्र तिन्ही वसतिगृहात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात जाण्यास बंधन आहे ...
भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्याने नाहक ही संशयाची सुई सत्ताधाऱ्यांच्याकडे येत आहे. शालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय मागे घेतले. ...
नाशिक : स्पर्धा परीक्षेची तयारी का करतो, असा प्रश्न स्वत:ला पडायला हवा. त्याचे उत्तर शोधल्यास, करिअरचा मार्ग सापडतो. पुढे ' ग्रुप स्टडीच्या माध्यमातून परीक्षेची तयारी केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन कल्याण-डोबिंवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय ...
नाशिक : तृतीय वर्ष पदविका परीक्षे संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.अशातच जून महिन्यापासूनच द्वितीय वर्ष अभियांत्रिकीचे आॅनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. यामुळे पदवीके नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुड ...