कोरोनाच्या संकटात शाळांनीही आपली व्यवस्था बदलत ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. परंतु सर्वच भागात ही ऑनलाईन सुविधेने अभ्यास करणे सोप्प आहे का? हा खरा प्रश्न आहे. ...
ंमालेगाव : तालुक्यातून दहावीचे १३ हजार ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी तालुक्यात केवळ १० हजार ६४० जागा आहेत. त्यामुळे दोन हजार ४०५ विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. साहजिकच अकरावीसाठी तालुक्याबाहेरील महाविद्यालया ...
विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील एका संशोधक विद्यार्थ्याचा पीएच.डी. व्हायवा बहिस्थ परीक्षकाला ४० हजार रुपये दिल्यानंतर घेतला जाईल, असे विद्यार्थ्यास मार्गदर्शकांनीच सांगितले. ...