पिंपळगाव बसवंत : सरकारने टोलनाके बंद करण्याच्या केलेल्या घोषणेच्या निषेधार्थ पिंपळगावसह देशातील सर्वच टोल नाका कामगारांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. ...
पिंपळगाव बसवंत : सरकारने जी टोल नाके बंद करण्याची घोषणा केली आहे, ती टोल कामगारांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ येत्या बुधवारी (दि.३१) देशातील सर्वच टोल नाका कामगारांनी काळ्या फिती बांधून शासनाच्या त्या निर्णयाचा निषेध नोंदवावा अस ...
नामपूर : आज महाराष्ट्र राज्यातील पहिली सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्ष पूर्ण होत आहे, त्यांच्या व आजपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने १ दिवसाचे अन्नत्याग आंदोलन नामपूर बा ...
नाशिक : केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी विमाधारकांच्या विरोधाला न जुमानता आयुर्विमा महामंडळातील निर्गुंतवणुकीसंबंधीचे विधेयक लोकसभेमध्ये मांडले असून त्यामुळे आयुर्विमा महामंडळाची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे. तसेच विमा क्षेत्रात ...