आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात चांगल्या प्रतीचा ऊस असूनदेखील जिल्ह्यासह सीमाभागातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा या विभागातील शेतकºयांच्या उसाला कमी दर मिळत आहे. ...
जयसिंगपूर : देशातील शेतकºयांची सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन अहवालातील शिफारशी या प्रमुख मागण्यांसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. २० नोव्हेंबरला दिल्ली येथे जंतरमंतरवर होणाºया देशव्यापी शेतकºयांच्या ...
नीती आयागोद्वारे येऊ घातलेल्या एनसीआयएसएम हा कायदा आणण्यात येऊ नये. त्यामुळे आयएसएम डॉक्टरांचे मुलभूत हक्क व अधिकार संपुष्टात येणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या निमा या संघटनेच्या वतीने सोमवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला. ...
‘जीएसटी’मधून आयुर्वेदिक औषधांना वगळावे, एनसीआयएसएम (नॅशनल कमिशन फॉर इंडियन सीस्टिम आॅफ मेडिसिन) या विधेयकातून ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द काढून टाकावा व इतर मागण्यांकरिता देशभरातील हजारो ...
कोल्हापूर : जळगाव जिल्'ातील चाळीसगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना पदाधिकाºयांनी अवमानकारक वागणूक दिल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे ...