पोलिसांच्या आशीर्वादाने चालणारी अवैध वाहतूक, तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण यासह विविध कारणांमुळे गेल्या ५३ वर्षांत तोटा वाढत गेला असल्याने तळेगाव एसटी आगाराला आत्तापर्यंत १६० कोटींचा तोटा झाला आहे. ...
शाळा सुरू होऊन आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटत आला तरी बहुतांश विद्यार्थिनींच्या बस पासेस निघाल्या नाहीत. त्यामुळे तिकीटाचे पैसे देऊन त्यांना शाळेत यावे लागत आहे. ...
श्री क्षेत्र पंढरपूर येथील २३ जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे १९० बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबालवृद्धांना प्रवास सुखकर व्हावा म्हणून यंदापासून प्रथमच ...
पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण एसटी डेपोला बसला आहे. दर दिवशी ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्याने तीन लाख याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. ...
पंचवटी : परिसरात शनिवारी तुरळक प्रमाणात झालेल्या पावसामुळे निमाणी बसस्थानकात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रवासी वर्गाचे हाल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निमाणी बसस्थानकातील रस्त्याची दुरवस्था झाली असताना आता त्याच ठिकाणी चिखल ...
अहिल्याबाई होळकर मोफत एस. टी. प्रवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास सुरळीत चालू करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडे करण्यात आली. ...
बुलडाणा : अधिकृत नमूद प्रवासी भाड्यापेक्षा जास्त भाडे घेऊन मध्यप्रदेशातील परिवहन मंडळाद्वारा प्रवासी सेवा देत असलेल्या खासगी बसेस ग्रामीण भागातील प्रवाशांची लूट करीत आहेत. प्र ...