अध्यात्माची सिद्धता ही आध्यात्मिक साम्यभावात भेद मावळणे आणि अभेदत्व उभे राहणे हेच भक्तिमार्गाचेही प्रयोजन ठरते. तर द्वैत सोडणे आणि अद्वैत मोडणे हे परमार्थाचेही प्रयोजन ठरते. भक्तीची अवस्था ही अद्वैती परमानंदी अशी आहे. ...
कथेने, गोष्टीने भारतीय साहित्य संस्कृतीचे दालन समृद्ध केले आहे़ बालमनाला संस्कारी केले़ अनेकांना घडविले. घराच्या अंगणात नाहीतर माळवदावर पहिला वहिला संस्कार केला तो गोष्टीने-कथेने. ...
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे. ...
अकोला : वीरशैव लिंगायत धमार्चे श्रीक्षेत्र काशी येथील जगद्गुरू श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्र्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे मंगळवार, ५ जून रोजी राजराजेश्वर नगरी अकोला येथे आगमन होत आहे. ...
स्थापत्यशिल्पे महाराष्ट्रातील देवळांवर तत्कालीन घडामोडींचा उल्लेख, कालनिर्देश असलेले शिलालेख तसे अभावानेच सापडतात. त्यामुळे अनेक अप्रतिम कलाकृतींचे कर्ते किंवा निश्चिती उभारणीचा काळ कळणे अवघड असते. मात्र, परभणीत सेलू तालुक्यातील हातनूर या गावी महाराष ...
धम्म संस्कार बुद्ध नियमानेच व्हावेत. अगदी साधा आणि सरळ धम्म संस्कार असताना नको ते अनुकरणाचा प्रयत्न टाळण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे, असे प्रतिपादन भदंत विमलकित्ती गुणसिरी यांनी केले. ...