उजनी धरणातील पाण्याचे रब्बी हंगामासाठीचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार फेब्रुवारी २०२४ अखेर रब्बी हंगामात कालवा आणि बोगदा सीना नदी येथून पाण्याची दोन आवर्तने सोडण्यात येणार आहे. ...
Solapur News: दोन वर्षाच्या बाळाला सर्दी-खोकला झाल्यानं त्याला वाफ देत असताना गरम पाणी अंगावर पडून बाळ भाजण्याचा प्रकार मोहोळ तालुक्यातील एकुरके येथे घडला. रुद्र कृष्ण चौगुले (वय- २) असे बाळाचे नाव आहे. ...
उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी २०२४ अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. ...