सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवैसी यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर केली जोरदार टीका ...
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेताना लोकसभेच्या पायरीवर डोकं टेकविले त्यावेळी बरे वाटले होते. पण संसदेत गेल्यावर पाच वर्षांत त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून हुकूमशाही राजवट राबविली अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ...