महाराष्ट्रातील शेकडो कावडी अन् पालख्यांचाही श्रीशैलमच्या रथोत्सवात सहभाग, गुलबर्गा, रायचूर, करनूर, आलमपूर, व्यंकटपूरम मार्गे हे लोक रथोत्सवाच्या ओढीने ३० दिवसांत ६०० किमी अंतर चालून आडकेश्वर येथे पोहोचतात. ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील फळबागा वाचविण्यासाठी पैसे देऊन टँकरने पाणीपुरवठा करून बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
जर आपण घरातील मंडळीबरोबर, शेजाºयांशी, शिक्षकांशी आणि मित्रांशी दिलखुलासपणे आपल्या विचारांचे, अनुभवांचे, छंदाचे, सुख - दु:खाची आदान - प्रदान करून सुसंवाद साधल्यास आपले आयुष्य खºया अर्थाने आनंदी आणि सफल तर होईलच त्याचबरोबर आयुष्य निरोगी आणि तणावमुक्त र ...