आर्थिक वर्ष २०१९-२० संपण्यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील १ हजार ४७५ शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या तसेच विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने विहित वेळेत शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शासनाच्या वेळोवेळी सूचनेनुसार सर्व शा ...
वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याचे स्वातंत्र्य असून ज्ञानरचनावादी साहित्याने कृतीयुक्त अध्यापन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यात आनंद वाटतो. विद्यार्थ्याची क्षमता ओळखून विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पतीनुसार प्रत्येक वर्गात भाषा, ...
बालविज्ञान परिषदेत यंदा ठाण्यातील मराठी शाळांच्या प्रकल्पांची राज्यस्तरासाठी निवड झालेली नाही. गेल्या २७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडल्याने ठाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात काहीशी नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
आजच्या विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासावर भर देत या प्रदर्शनात शाळेत शिकविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्याची भूमिका पार पाडावी जेणे करून भविष्यातील वैज्ञानिक निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. ...
सीबीएसई शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्था संचालकांकडून अनेक प्रकारच्या प्रताडना सहन कराव्या लागतात. असे असूनही त्यांची सुनावणी कुठे होत नाही. ही अडचण लक्षात घेता या शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी ‘स्कूल ट्रिब्यु ...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत बम्पर अनुदान समूह साधन केंद्र, गट साधन केंद्र व माध्यमिक शाळांना मंजूर करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुखांची देखभाल-दुरुस्तीचा निधी मिळत नसल्याची ओरड व्हायची. ...
पिट्टीगुडा येथील खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळचे अधीक्षक पवार यांनी आत्महत्या केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. या आत्महत्येसाठी संस्थाचालक, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त व मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप करून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ...