कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता सुरू होणार आहे. परंतु या प्रक्रियेतून यावर्षी कें द्र स्तरावर होणार पडताळी प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, आता थेट शाळास्तराव ...
दरवर्षी राजश्री शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ होते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाने शाळा कधी सुरू होणार याची अनिश्चितता होती. मात्र शिक्षण विभागाने गतवर्षी केलेल्या नियोजनानुसार गुरूवार २६ जून रोजी शाळा झाल्या. परंत ...
कोरोना संसर्ग वाढत असला तरी शासनाने नववी, दहावी, बारावीचे वर्ग जुलैपासून, सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून आणि पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याशिवाय सरकारसमोर पर्यायच उपलब्ध नाही, अशी ग्रामीण भागाची ...
जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली आहे. नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक ...
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात शासनाकडून अजूनही संभ्रम दूर झाला नसला तरी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिकारात शिक्षकांना पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश होते. त्यानुसार ...
यामध्ये सर्व महिला शिक्षिका, रक्तदाब, श्वसना संबंधी विकार, मधूमेह, हृदयविकार अशा स्वरूपाच्या आजार असलेल्या, तसेच ५५ वर्षांवरील पुरुष शिक्षकांना थेट शाळा सुरू होईपर्यंत घरून काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांचे शुल्क न वाढविण्याचे व विद्यार्थ्यांकडून एकदम वार्षिक शुल्क न आकारता ते टप्प्याटप्याने घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. ...