‘महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजसुधारणेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने देशात समतेचे राज्य निर्माण झाले. या दोघाही थोर विभूतींना भारतरत्न मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला असून, त्याचा ...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे गुरुवारी सकाळी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी दहाला येणार होते; परंतु हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे त्यांना येण्यास उशीर झाला. ...
कºहाड शहर तसेच शहरातील प्रत्येक भागात आॅक्सिजनची निर्मिती व्हावी म्हणून पालिकेच्या वतीने गेलेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. पालिका व ईदगाह मैदान ट्रस्टच्या माध्यमातून ईदगाह मैदान परिसर तसेच ठिकठिकाणी गत सहा ...
महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात ६० फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याची दुर्देवी घटना बुधवारी पहाटे घडली. यामध्ये चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पोलादपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्या शासन स्तरावर मान्य झाल्याने नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे आंदोलनास सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्व पालिकांचे कामकाज ब ...