दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली असतानाही विमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा अग्रीमपासून अजूनही वंचित राहिले आहेत. ...
मिरजेतील आस्था बेघर महिला केंद्रातील मानसकन्या उषा हजारे हिचा विवाह राजेश पवार यांच्यासोबत न्यू इंग्लिश स्कूल येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. ...