रोहित आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवशी भारताचा डाव सावरला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. ...
दमदार कामगिरीनंतर बीसीसीआयला रोहितला एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. रोहित शर्माला आता भारतीय संघाच कर्णधारपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. ...