जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी WTC Final ही ३ सामन्यांची मालिका असायला हवी, अशी मागणी केली होती. ...
ही पोस्ट पाहिल्यानंतर, चाहत्यांना अक्षरशः धक्का बसला आणि हे काय आणि कसे घडले? रोहित शर्मा अशी अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा कशी करू शकतो? असे प्रश्न त्यांना पडले. ...