Bharat Vehicle Series: ही सिरीज लागू झाल्यानंतर केंद्रीय, पीएसयू, राज्य सरकार आणि खासगी संस्था ज्यांची चार राज्यांमध्ये कार्यालये आहेत. या सर्वांचे कर्मचारी जर अन्य राज्यांत गेलेतर त्यांना त्यांच्या वाहनाची पुन्हा नोंद करावी लागणार नाही. ...
पावसाळ्यात रस्ते खड्डेमय असले की खड्ड्याच्या अंदाज न समजल्यास अपघाताची शक्यता असते, खड्डेमय रस्त्यामुळे नगरात सायकल-मोटारसायकलचे किरकोळ अपघात देखील झाले आहेत. प्रामुख्याने ताडेश्वर वॉर्ड, बेलघाटा-बस्तरवारी वॉर्ड, गांधी चौक व जवाहर गेट समोरील परिसर य ...
डारा तालुक्यातील शहापूर येथील सर्व्हिस रोड पूर्णच खचला असून येथे रस्त्यावर खड्डे पडले असतानाही दुर्लक्ष कायम आहे. नागरिकांचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार काय, असा संतप्त सवाल शिवसेना पदाधिकारी यांनी केला आहे. खरबी नाका येथील सर्व्हिस रस्ताही ...
Road in Mumbai: प्रत्येक पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची दयनीय अवस्था होते. मागील दोन दशकांमध्ये रस्त्यांवर तब्बल २१ हजार कोटी रुपये महापालिकेने खर्च केल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ...