हिंगोलीवरून नांदेडकडे जाणाऱ्या स्वीफ्ट डिझायर कारने रस्त्यावरून धावत असतानाच अचानक पेट घेतला. आसपासच्या लोकांनी आरडाओरड करून ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे सर्वांचाच जीव बचावला ...
नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शहरात १० किमी अंतराचे स्वतंत्र फुटपाथ आणि सायकल ट्रॅक तयार करण्यात येईल, अशी घोषणा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी केली. ...
खड्डे बुजविण्याकरिता वापरले जात असलेले साहित्य निकृष्ट आहे. ज्या कंत्राटदाराकडे या रस्त्याची देखभाल आहे, तोही हे काम करण्यास वेळकाढू धोरण अवलंबित आहे. त्यामुळे या जीवघेण्या खड्ड्यांतून मार्गस्थ होताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परतवाडा ...
शिवाजीनगर येथील भुयारी मार्ग अद्यापही प्रस्तावातच आहे. भुयारी मार्गाच्या कामासाठी रेल्वेबरोबर राज्य शासनानेही निधीचा वाटा उचलावा. यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती गुरूवारी दक्ष ...
ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी वाहन चालकांना भरावा लागणाऱ्या टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ गुरुवारपासून झाल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेक कंपन्यांमध्ये सध्या कामगारांच्या कपातीचे धोरण असल्यामुळे ही टोलवाढ सध्या लागू करु नये, अशी माग ...
तालुक्यातील वर्दळीचा रस्ता असलेल्या भूम- बार्शी मार्गावरील भांडगाव येथील रस्त्यावरील पुलाची उंची वाढविण्याबाबत वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील युवकांनी बुधवार दि.३० रोजी या पुलाचे श्राद्ध घालून पिंडदान के ...
खड्ड्यांमुळे चर्चेचा विषय ठरलेला सातारा-लोणंद राज्यमार्ग लवकरच कात टाकणार आहे. शासनाने या मार्गाच्या मजबुतीकरणासाठी २३ कोटी ७५ लाख रुपयांची निविदा निश्चित केली असून, लवकर कामास प्रारंभ होणार आहे. ...