नि:स्वार्थ भक्ती हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होय. राम व कृष्ण या दोन व्यक्तींना आपण मंदिरात कोंडून न ठेवता आचरणात आणले पाहिजे, असे मत रामकथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले. ...
श्रावण महिन्यात वृंदावनमध्ये साजऱ्या होणाºया उत्सवांपैकी एक म्हणजे झुलन यात्रा. भगवान श्रीकृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी प्रगट झाले त्याचे औचित्य साधत वृंदावनमध्ये १३ दिवस झुलन यात्रोत्सव साजरा होतो. ...
आपल्या आई-वडिलांचा उतारवयात आधार घेत त्यांची ३० वर्षांपेक्षाही अधिक काळ सेवा करणाऱ्या जैन समाजातील २५ श्रावणकुमारांना ‘आदर्श पुत्र-पुत्रवधू’ पुरस्काराने प्रमोद मुनिजी म.सा., डॉ. समकितमुनीजी म.सा. यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ...
मनाचा गढूळपणा, चंचलपणा, मलिनता आणि अज्ञानाचे आवरण गेल्याशिवाय आत्मरूप स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी संतसंगती घडावी लागते. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. संत योग्यतेप्रमाणे उपदेश देतात. चंद्रावर डाग आहेत; पण संतांचे चारित्र्य निर्मल आह ...
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे जगनाथ साळुंके यांचे नामदेव महाराज यांच्या जीवनावरील प्रवचन झाले. ...