संवत्सरी पर्व म्हणजेच आलोचना, विश्वमैत्री, क्षमापना होय. तसेच आत्म्याचा व गुरुंनी ज्ञानार्जन करण्याचा उत्सव आहे. वात्सल्याचा सागर, सगळ्या पर्वांचा राजा म्हणजे हे महापर्व होय. असा सूर पर्यूषण महापर्वाच्या सांगता उत्सवात उमटला. ...
ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष...अशा उल्हासपूर्ण वातावरणात सुखकर्ता-दु:खहर्ता विनायकाचे शहरात स्वागत करण्यात आले आणि अवघे वातावरण भक्तिमय झाले. केवळ सार्वजनिक मंडळेच नव्हे तर घरोघर गणराय विराजमान झाले असून, आता दहा दिवस ...
महानुभावपंथाच्या माध्यमातून गेल्या साडेसातशे वर्षांपासून सातत्याने भक्तीमार्गातील क्रांतीकारक विचार मांडण्याचे कार्य करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पंथाचे आचार्य, संत-महंत आणि साधक यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच केवळ खेड्यापाड्यातच नव ...