लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी पूर

रत्नागिरी पूर

Ratnagiri flood, Latest Marathi News

परिसरात पाऊस नसतानाही जगबुडी पोहचली इशारा पातळीवर; काय आहे रहस्य? वाचा सविस्तर - Marathi News | Even though there is no rain in the area, the landslide reached the alert level; What is the secret? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परिसरात पाऊस नसतानाही जगबुडी पोहचली इशारा पातळीवर; काय आहे रहस्य? वाचा सविस्तर

Jagbudi River : खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पाणी पातळी मंगळवारी दुपारी पुन्हा इशारा पातळीवर पोहोचली होती. सातारा, महाबळेश्वर या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली की, त्याचे पाणी जगबुडी नदीला येऊन मिळते. ...

Ratnagiri Rain Updates: दापोलीत ढगफुटी! रात्रभर पावसाचं थैमान, अनेक ठिकाणी रस्त्यावर पुराचं पाणी - Marathi News | Maharashtra Weather rain Live Updates Heavy rain in Chiplun and Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीत ढगफुटी! रात्रभर पावसाचं थैमान, अनेक ठिकाणी रस्त्यावर पुराचं पाणी; चिपळूणलाही इशारा

Ratnagiri Rain Updates: दापोलीत ढगफुटी सदृश पावसानं रात्रभर धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या थैमानानं शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. ...

Chiplun Floods: कोरोना संकटात धीराने लढला, महापुरातून सावरला; सगळं सुरळीत होत असतानाच काळाने घात केला! - Marathi News | Chiplun Floods: Emerging hotelier aaditya kulkarni dies due to dengue | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोरोना संकटात धीराने लढला, महापुरातून सावरला; सगळं सुरळीत होत असतानाच काळाने घात केला!

महापुरानंतर २१ दिवसांच्या परिश्रमांनंतर त्याने हॉटेल नव्याने सुरू केले होते. पाच हजार लोकांना पुरतील इतकी भांडी धुवून, स्वच्छ करुन उभे राहण्याची तयारी त्याने केली. पण या स्वच्छतेच्या कामानंतरच तो आजारी पडला. ...

Chiplun Floods: "कुणाचेही संसार वाहून जाताना पाहणं हे माेठे दु:ख; वर्दीतला माणूसही हेलावून जातो!" - Marathi News | Chiplun Floods: It is a sorrow to see someone's world being carried away; says police officer | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Floods: "कुणाचेही संसार वाहून जाताना पाहणं हे माेठे दु:ख; वर्दीतला माणूसही हेलावून जातो!"

रत्नागिरी : संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणे ही आमची जबाबदारीच आहे, ती आम्ही निभावतच असतो; परंतु निष्पाप लोकांचे संसार ... ...

महापुरातील वाहनांचे नुकसान कसे भरून निघणार; महाडमध्ये वाहनांच्या दुरुस्तीला रांगा - Marathi News | How to compensate for the loss of vehicles in the flood; Queues for vehicle repairs in Mahad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महापुरातील वाहनांचे नुकसान कसे भरून निघणार; महाडमध्ये वाहनांच्या दुरुस्तीला रांगा

रस्त्यावर असलेली वाहने एकमेकावर आपटली. अनेक वाहने गटारात वाहून गेली. कार आणि मोटारसायकल दोन्ही प्रकारची वाहने यामध्ये बाधित झाली. ...

Chiplun Floods: वाहून गेला संसार...; आठ वर्षांची मुलगी आणि पत्नीसह 'ते' तब्बल २५ तास अडकले पत्र्याच्या छतावर - Marathi News | Chiplun Floods: the man with his daughter and wife got stuck on roof for 25 hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Floods: वाहून गेला संसार...; आठ वर्षांची मुलगी आणि पत्नीसह 'ते' तब्बल २५ तास अडकले पत्र्याच्या छतावर

Heart Touching Incident of Chiplun Floods: काही मिनिटातच पलंगापर्यंत पाणी आले. परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात घेऊन पत्नी व आठ वर्षाच्या मुलीला सोबत घेतले. पाण्याने फुगलेला दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. सर्व शक्ती पणाला लावून दरवाजा उघडला. रात्रीच्या ...

Maharashtra Flood : महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले पठाण बंधू; इरफान-युसूफ यांचा पुढाकार! - Marathi News | Irfan Pathan and Yusuf Pathan illuminate lives of flood-hit families in Maharashtra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Maharashtra Flood : महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले पठाण बंधू; इरफान-युसूफ यांचा पुढाकार!

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. या पुरात लोकांची उभी पिकं नष्ट झाली, घरं कोसळली, संसार उघड्यावर आले. ...

आपत्तीग्रस्त कोकणवासीयांना आई सेवा प्रतिष्ठान-कोकण भूमी प्रतिष्ठानच्या मदतीचा हात - Marathi News | aao Seva Pratishthan Konkan Bhumi Pratishthan helping flood affected people of Konkan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपत्तीग्रस्त कोकणवासीयांना आई सेवा प्रतिष्ठान-कोकण भूमी प्रतिष्ठानच्या मदतीचा हात

ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला आणि अनेक गावे  उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार पाण्यात वाहून गेले असून त्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले. ...