उन्हाळ्यात ओलीताची सोय असल्यास शेतकरी आंबिया बहार घेणे पसंत करतात. हलक्या ते मध्यम जमिनीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात बहार येऊन फळधारणेस सुरुवात होते. ...
हवामानाने अचानक घेतलेल्या कलाटणीमुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मंगळवारी गंगापूर आणि पैठण तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, तर सिल्लोडच्या भवन परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने रब्बी पिकांसह फळबागांवर संकट घोंगावत आहे. ...
आपत्तीला सात महिने उलटून गेले. कृषी व महसूल विभागाच्या पथकाने शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनामा करून नुकसानग्रस्त क्षेत्राचा अहवाल शासनाकडे सादर केला. ...
महाराष्ट्राचा किंवा देशाचा विचार केला तर मागच्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून याचा फायदा कृषी क्षेत्राला झाला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतपिकांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालेच पण त्याचा फायदाही अनेकांनी झाला. ...