तीन महिन्यापासून नागरिकांचे तिकिटांचे पैसे अडकून पडले आहेत. रेल्वेने रिफंड देणे सुरु करताच नागरिकांची गर्दी आरक्षण कार्यालयात होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करण्याचे टाळत असून रिफंड घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला ए ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतरही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरुच आहे. लॉकडाऊनमध्ये केवळ श्रमिक स्पेशल, राजधानी एक्स्प्रेस रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. परंतु १ जूनपासून १०० जोड्या रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रे ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकातून गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास उत्तर प्रदेशातील गोरखपूरला शहरासह जिल्हाभरातील १ हजार ३२ मजूर कामगारांना घेऊन श्रमिक रेल्वे रवाना झाली. ...
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मध्य रेल्वेने अन्नधान्य, साखर, खते, कोळसा, पेट्रोलियम उत्पादने, कंटेनर अशा आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी २४ तास सेवा दिली आहे. ...
‘रेल्वेची रिफंड पद्धती कोरोना फ्रेंडली’ असे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित करताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. रिफंड पद्धतीसाठी तयार केलेले वेळापत्रक चुकीचे असल्याची आणि इतर बाबींवर या वृत्तातून टीका करण्यात आली होती. याची दखल घेऊन रेल्वे प्रशास ...