आम्ही विविध ठिकाणी फिरलो, कुठलीही युद्धजन्य परिस्थिती दिसून आली नाही, मंगळवारी विमानसेवा काही प्रमाणात सुरू झाल्यानंतर आम्ही विमानतळाकडे रवाना झालो ...
विशेषतः या भागात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने हजारो विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. डोळ्यांची जळजळ, घसा दुखणे आणि श्वसनाच्या तक्रारी वाढल्याचे नागरिकांनी सांगितले ...