मानवजात आपल्या गरजांसाठी निसर्गाशी छेडछाड करत आहे. साधन संपत्तीचा अंदाधुंद उपभोग घेतला जात आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. या अनिष्ठ परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केवळ माणूस आणि प्राण्यांशीच नव्हे तर निसर्गाशीही सम्यक व्यवहार करण्याची आवश्यकता आ ...
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील विश्वशांती अहिंसा संमेलनात बोलताना केली. दरम्यान, राज्यातील १७९ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश प ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंंद यांच्या सोमवारच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ओझर विमानतळावर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला, तर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मांगीतुंगी येथे रंगीत तालीम केली. ...
राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मांगीतुंगी येथे विश्वशांती संमेलन होणार असल्याने राष्टपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी सुरक्षाव्यवस्था तसेच हेलिकॉप्टरची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यघटनेतील परिच्छेद 75 च्या तरतुदीतील कलम (2) अन्वये पंतप्रधान यांच्या सल्ल्यानंतर केंद्रीयमंत्री एम.जे अकबर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. ...
येत्या २२ तारखेला राष्टÑपती रामनाथ कोविंद हे मांगीतुंगीला भेट देणार आहेत. राष्टÑपतींच्या या दौºयाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपतींच ...
राजकीय गोंधळ असणाऱ्या या देशाची लोकसंख्या केवळ ३५ लाख इतकीच आहे. त्यातील ३३ लाख लोकांना मतदानाचा अधिकार आहे. या गुंतागुतीच्या रचनेमुळे प्रत्येकाची परवानगी मिळवता मिळवता एखादा निर्णय घेण्यास भरपूर वेळ जातो. ...